अंबाजोगाईच्या पत्रवीर आकाची दादागिरी संपवली नाही तर येणाऱ्या पाच वर्षांत अंबाजोगाई गुंडाराज येणार ?
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील नगराध्यक्ष पदासाठी पत्रवीर आका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत व त्यांनी मागिल काळात खुप मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केल्याचे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे जर अंबाजोगाईचे आका कोनत्याही संविधानीक पदावर नसताना नागरिकांना शिवीगाळ, दादागिरी, दबावाखाली वागनुक तसेच अरेवी करत होते तर मग अंबाजोगाईचे नगराध्यक्ष झाल्यावर काय करतील याचा विचार अंबाजोगाईच्या जनतेने केला पाहिजे व शांत, संयमी उमेदवार निवडून दिला पाहिजे आकाला पाडुन अंबाजोगाईचे दहशतवादी वातावरण संपवले पाहिजे असे मदनलाल परदेशी यांनी म्हटले आहे व चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे जर अंबाजोगाईचे आका निवडून आले तर अंबाजोगाई मध्ये परळी पॅटर्न सुरू झाला असे समजावे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















