अंबाजोगाई भयंमुक्त ठेवायचीअसेल,एक अधीकारशाही संपवायची असेल उर्मट नेता पराभूत करणे ही काळाची गरज आहे, चर्चा सत्र?
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई भयंमुक्त ठेवायची असेल,एकअधीकारशाही संपवायची असेल उर्मट नेता पराभूत करणे ही काळाची गरज आहे असे मत ईश्वर शिंदे, मदनलाल परदेशी यांनी व्यक्त केले आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले सोशल मीडिया नेटवर्कवर नागरिक मत व्यक्त करताना दिसत आहेत या विषयी सविस्तर वृत्त असे अंबाजोगाई भयंमुक्त करणे म्हणजे अंबाजोगाईचे उर्मट नेता पराभूत करणे गरजेचे आहे असे मत ईश्वर शिंदे यांनी व्यक्त केले आहे.उर्मट नेता एकअधीकारशाहीने हुकमत गाजवणाऱ्या उर्मट नेत्यांचा पराभव करणे गरजेचे आहे कारण गोरगरीब जनतेला हुकुमशाहीने अशा उर्मट नेत्यांचा खुप त्रास सहन करावा लागत आहे तसेच शासकीय कर्मचारी यांना जाणिवपूर्वक त्रास देने अशा उर्मट नेत्यांचा पराभव करणे काळाची गरज आहे असे मत ईश्वर शिंदे , मदनलाल परदेशी यांनी व्यक्त केले आहे नागरिकांनी मध्ये पन चर्चा सत्र सुरू झाले आहे.





















